आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त करणेबाबत...
ग्राम विकास विभाग, महाराष्ट्र शासन
सन २०१७ ते २०२२ या कालावधीमध्ये संगणकीय प्रणालीद्वारे पार पडलेल्या ऑनलाईन पध्दतीने आंतरजिल्हा बदली झालेल्या सर्व जिल्ह्या परिषदेतील शिक्षकांना (अद्याप मूळ जिल्हा परिषदेने कार्यमुक्त न केलेल्या शिक्षकांना) कार्यमुक्त करण्यात यावे. त्या अनुषंगाने सर्व जिल्हा परिषदांनी खालील प्रमाणे कार्यवाही करण्याची दक्षता घ्यावी.... _पुढे वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा...
शैक्षणिक माहितीसाठी आजच आमच्या ग्रुपला जॉईन व्हा...
https://chat.whatsapp.com/IvVnxk21ujq3UHqw6wkdp3
शिक्षक ध्येय: शिक्षकांचे एकमेव मान्यताप्राप्त राज्यस्तरीय व्यासपीठ