Skip to main content

‘ई-इन्शुरन्स’ खाते सर्वांना बंधनकारक

 



आपले ‘ई-इन्शुरन्स’ खाते आहे का?


घरबसल्या मोबाईलवर 5 मिनिटांत फ्री ‘ई-इन्शुरन्स’ खाते उघडा..


विमा नियामक व विकास प्राधिकरणाने (इरडा) ग्राहकांना ‘ई-इन्शुरन्स’ खाते बाळगणे बंधनकारक केले आहे.

ग्राहकांकडील सर्व पॉलिसींचे एकत्रीकरण करणे आणि भविष्यात दाव्याची प्रक्रिया अधिक सुलभ करणे हा सरकारचा प्रमुख उद्देश आहे.

यासाठी कोणताही अतिरिक्त खर्च येत नाही. हे खाते उघडल्यानंतर तुमच्या सर्व पॉलिसी एकाच ठिकाणी ठेवता येतात. त्यामुळे सर्व पॉलिसींचा एकत्रितरित्या आढावा घेणे किंवा एखादा दावा करताना सर्व कागदपत्रे सांभाळून ठेवणे शक्य होणार आहे. या शिवाय कधीही आणि केव्हाही संबंधित विमा कंपनीकडे जाताना पॉलिसीविषयक कागदपत्रे जवळ बाळगण्याची आवश्यकताही भासणार नाही. संबंधित ग्राहकांनी केलेल्या तक्रारी तक्रार निवारण केंद्रापर्यंत ऑनलाइनद्वारे पोहोचविण्याचे महत्त्वपूर्ण काम या माध्यमातून केले जाते. तक्रारीचे निवारण करण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तताही  ‘ई-इन्शुरन्स’ खात्याद्वारे केले जाते.

‘ई-इन्शुरन्स’ खात्याचा दुसरा फायदा म्हणजे ‘ई-केवायसी’ची प्रक्रिया सुलभरित्या करता येते.


‘ई-इन्शुरन्स’ खाते कसे उघडावे?

CLICK HERE


 लॉग इन करण्यासाठी ऑनलाइन अर्ज भरावा. या अर्जासमवेत ‘केवायसी’ची पूर्तता करणारी कागदपत्रे जोडावीत. ई-खाते उघडण्यासाठी ‘आधार कार्ड’ किंवा ‘पॅन कार्ड’या पैकी एक पुरावा सादर करणे आवश्यक आहे.  

 तुमचे ई-इन्शुरन्स खाते तयार होते. खाते उघडले गेल्यानंतर ग्राहकाला ‘वेलकम कीट’ देण्यात येते. खात्याचा लॉग इन आयडी आणि पासवर्ड ग्राहकाला ई-मेल’च्या माध्यमातून पाठवला जातो. त्यानंतर तुम्ही रिपॉजिटरीच्या वेबसाइटवर जाऊन लॉग इन आणि पासवर्डच्या माध्यमातून स्वतःचे खाते नियंत्रित करू शकता.

‘ई-इन्शुरन्स’ खाते ही नवीन संकल्पना आहे. अतिशय कमी वेळात पॉलिसी मिळवणे किंवा तिचा क्लेम प्राप्त करणे ग्राहकाला सहज शक्य आहे.

Join us

https://chat.whatsapp.com/K7ypNTXJUS66inEaX4QJ81



Popular posts from this blog

राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन चित्रकला स्पर्धा २०२४

  राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन चित्रकला स्पर्धा   राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण चित्रकला स्पर्धेचे आयोजन! विजेत्यांना पारितोषिक , बालदिनी निकाल   शिक्षक ध्येय, रोटरी क्लब ऑफ यवतमाळ आणि रामशेज शिक्षण संस्था आशेवाडी, तालुका  दिंडोरी जिल्हा नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ‘ ऑनलाइन चित्रकला स्पर्धा – २०२४ ’ साठी राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘ ना नफा ना तोटा ’ या तत्वावर या स्पर्धेचे आयोजन केले असून विद्यार्थ्यांना चित्र काढण्यासाठी प्रोत्साहन देणे , त्यांच्या कलेचे कौतुक करणे हाच या स्पर्धेमागील मुख्य उद्देश आहे.    ' शिक्षक ध्येय ' चे राज्यात सुमारे एक लाखापेक्षा जास्त शिक्षक , पालक व विद्यार्थी वाचक वर्ग आहे. स्पर्धा आयोजनाचे हे पाचवे वर्ष आहे. राज्यातील विद्यार्थ्यांमधून तीन गटात ही ऑनलाइन चित्रकला स्पर्धा घेतली जाणार आहे. अ गट (इयत्ता पहिली ते पाचवी) ब गट (इयत्ता सहावी ते दहावी)   क गट (इयत्ता अकरावी ते पदवी)          विद्यार्थ्यांमध्...

आदिवासी विकास विभागाची नवीन जाहिरात प्रसिद्ध

  आदिवासी विकास विभागाची नवीन जाहिरात प्रसिद्ध   महाराष्ट्र शासन आदिवासी विकास विभागात आदिवासी विकास निरीक्षक, संशोधन सहायक, लिपिक, शिक्षण विस्तार अधिकारी, अधीक्षक - पुरुष, स्त्री, गृहपाल, ग्रंथपाल, लघुलेखक, प्रोजेक्टर ऑपरेटर इत्यादी विविध पदांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविले आहेत. आदिवासी विकास विभाग भरती जाहिरात अर्ज सुरवात 12/10/24 शेवटची दिनांक 12/11/2024 जाहिरात काळजीपूर्वक वाचावी...  CLICK HERE.. अर्ज करण्याची लिंक... https://ibpsonline.ibps.in/tdcsep24/ 🪀 मोफत जाहिराती मिळवा.. https://chat.whatsapp.com/JpSNAYKPXA4AyrH2PaKgu0 क्लास प्लस ॲप स्पर्धा परीक्षेसाठी... https://play.google.com/store/apps/details?id=co.paige.wvwnz

राज्यातील महिलांसाठी कर्तृत्ववान महिला पुरस्कार 2025

  राज्यातील महिलां साठी   कर्तृत्ववान महिला पुरस्कार 2025 राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण उपक्रम स्पर्धेचे आयोजन ८ मार्च २०२५ जागतिक महिला दिनी निकाल होणार जाहीर शिक्षक ध्येय, मातृसेवा फाउंडेशन ठाणे, श्री. मिलिंद दीक्षित वर्धा, श्री. विलास व्हटकर मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यातील महिलांसाठी ' कर्तृत्ववान महिला पुरस्कारासाठी राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘ना नफा ना तोटा’ या तत्वावर या स्पर्धेचे आयोजन केले असून महिलांच्या कार्याला प्रोत्साहन देणे हाच या स्पर्धेमागील उद्देश आहे.   ' शिक्षक ध्येय ' चे राज्यात सुमारे एक लाखापेक्षा जास्त शिक्षक , पालक आणि विद्यार्थी वाचक आहेत. महिलांनी राबविलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती राज्यातील इतर सर्व नागरिकांना व्हावी याच हेतूने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. नाविन्यपूर्ण प्रयोगाच्या आधारावर उपक्रमाची निवड केली जाणार असून महिलांच्या कार्याला उत्तेजन देणे , त्यांचे कौतुक करून , प्रोत्साहना सह त्यांच्यातील कर्तृत्व वाढीस लावणे हा या स्पर्धेमागील मुख्य उद्देश आहे. उपक्रम/प्रस्ताव अहवाल लेखनात खालील मुद्दे समा...